जीवन कसं असतं ?
जगण्या पेक्शा मरणं सोप असतं …
स्वप्नान मागे धवायाच असतं ,
पण नेहमी च्या ट्रेन ला मातृ सोडायच नसतं
…
मनातल्या मनात रडायच असतं ,
पण चेहर्या वर मातृ स्मितहास्य दाखावावं
लागतं …
आपल्याबरोबर चे सगळेच भरपूर पुढे गेलेले
दीस्तात ,
पण आपणच मागे का? याबद्दल अनेक प्रश्न
पडतात…